शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जंतनाशक दिन मोहिम प्रारंभ

By admin | Updated: February 11, 2017 00:42 IST

जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

केसरीमल कन्या शाळेत विद्यार्थ्यांना अतिथींनी दिल्या गोळ्या वर्धा : जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात किशोरवयींन मुलींचे प्रमाण अधिक असल्याने या जंतांचा नाश करण्याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा वर्धा जिल्ह्यात केसरीमल कन्या शाळेतून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, बालकल्याण व महिला विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे, उपशिक्षणाणिकारी एस.आर. मेश्राम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांची उपस्थिती होती. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोठ्या देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के (१४१ दशलक्ष) मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतांपासून धोका आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली. यावेळी उपस्थित अतिथींनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापासून बचाव करण्याकरिता गोळ्या घेण्यासोबतच काय उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश रेवतकर, केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्य लांजेवार, साथरोग तज्ज्ञ डॉ. विनित झलके, यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.(प्रतिनिधी)