शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

जंतनाशक दिन मोहिम प्रारंभ

By admin | Updated: February 11, 2017 00:42 IST

जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

केसरीमल कन्या शाळेत विद्यार्थ्यांना अतिथींनी दिल्या गोळ्या वर्धा : जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात किशोरवयींन मुलींचे प्रमाण अधिक असल्याने या जंतांचा नाश करण्याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा वर्धा जिल्ह्यात केसरीमल कन्या शाळेतून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, बालकल्याण व महिला विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे, उपशिक्षणाणिकारी एस.आर. मेश्राम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांची उपस्थिती होती. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोठ्या देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के (१४१ दशलक्ष) मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतांपासून धोका आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली. यावेळी उपस्थित अतिथींनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापासून बचाव करण्याकरिता गोळ्या घेण्यासोबतच काय उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश रेवतकर, केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्य लांजेवार, साथरोग तज्ज्ञ डॉ. विनित झलके, यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.(प्रतिनिधी)