शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

भारत आजपर्यंत अखंड तो केवळ संविधानामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:00 IST

जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे,....

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे, असे प्र्रतिपादन संविधान सभाचे अनुवादक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.परिवर्तनधारा साहित्य, कला मंचाच्यावतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात संविधान सन्मान समारोहाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई तर प्रमुख अतिथी म्हणून वंदना संघाचे प्रा. रेवनदास लोखंडे, प्रा. तुळशीदास रंगारी, प्रा. राजेश डंभारे, रूपाली कांबळे आदींची उपस्थिती होती.संविधानापुढील आवाहने, आमचे भविष्य, आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. घोडेस्वार म्हणाले, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, इजिप्त, इंग्लड, जर्मनी, सिरीया आदी राष्ट्राची एकात्मता कायम कशी ठेवता येईल. याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्दारा निर्मित भारतीय संविधानाकडे आदर्श म्हणून बघतात; पण सविधानाला नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नसतांना काही प्रवृत्ती संविधान नष्ट व्हावे किंवा विद्रुप व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. तेव्हा आम्ही भारतीय म्हणून आमची जबाबदारी काय? हे वेळीच ओळखले पाहिजे. संविधानाबाबत जनजागृती करून त्याचा अंमल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण जर ५० टक्के वर गेल तर आर्थिक मागासलेपण हे सामजिक मागास लेपणाच्या तत्वाला बाधक ठरण्याच्या ईशाराही त्यांनी यावेळी दिला. प्राचार्य डॉ. मिलींद सवाई यांनीही यावेळी विचार मांडले. दिलीप कांबळे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वानखेडे यांनी मानले.