शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

भारत आजपर्यंत अखंड तो केवळ संविधानामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:00 IST

जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे,....

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील अनेक राष्ट्रांचे विभाजन झाले. संस्कृतीच्या नावावर पाकीस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. परंतु, भारतामध्ये इतकी धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता असतांनाही भारत आजपर्यंत अखंड आहे. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे संविधान आहे, असे प्र्रतिपादन संविधान सभाचे अनुवादक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.परिवर्तनधारा साहित्य, कला मंचाच्यावतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात संविधान सन्मान समारोहाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई तर प्रमुख अतिथी म्हणून वंदना संघाचे प्रा. रेवनदास लोखंडे, प्रा. तुळशीदास रंगारी, प्रा. राजेश डंभारे, रूपाली कांबळे आदींची उपस्थिती होती.संविधानापुढील आवाहने, आमचे भविष्य, आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. घोडेस्वार म्हणाले, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, इजिप्त, इंग्लड, जर्मनी, सिरीया आदी राष्ट्राची एकात्मता कायम कशी ठेवता येईल. याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्दारा निर्मित भारतीय संविधानाकडे आदर्श म्हणून बघतात; पण सविधानाला नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नसतांना काही प्रवृत्ती संविधान नष्ट व्हावे किंवा विद्रुप व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. तेव्हा आम्ही भारतीय म्हणून आमची जबाबदारी काय? हे वेळीच ओळखले पाहिजे. संविधानाबाबत जनजागृती करून त्याचा अंमल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण जर ५० टक्के वर गेल तर आर्थिक मागासलेपण हे सामजिक मागास लेपणाच्या तत्वाला बाधक ठरण्याच्या ईशाराही त्यांनी यावेळी दिला. प्राचार्य डॉ. मिलींद सवाई यांनीही यावेळी विचार मांडले. दिलीप कांबळे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वानखेडे यांनी मानले.