शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

जिल्ह्यासाठी पॅक हाउसचे लक्ष्यांक वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:18 IST

पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबळीराजा संघटना : कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील योजनांचे विशेष लक्ष्यांक देण्यात येते, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असा आरोप करीत जिल्ह्यांला पॅक हाऊसचे लक्ष्यांक वाढवून देण्याच्या मागणीकरिता तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.कृषी योजनांचा अल्प लक्ष्यांक नियमित पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना दिला जातो. परिणामी शेतकरी आर्थिक उन्न्तीपासून वंचित आहे. वर्धा जिल्ह्यातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पॅक हाउस मिळविण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, जिल्ह्याला केवळ ३१ पॅक हाऊसचे लक्ष्यांक आले. यातील शेकडो शेतकऱ्यांना या योजनेपासून मुकावे लागले. समुद्रपूर तालुक्यात ८२ शेतकºयांनी पॅक हाउस योजनेसाठी अर्ज केले होते. यातील ६० अर्ज पात्र ठरले. तर तालुक्याला पाच पॅक हाउसचे लक्षांक आल्याने केवळ पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागल्याने या योजनेचा जिल्ह्यासाठी लक्ष्यांक वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.समुद्रपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या योजनेची सोडत झाल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी लक्ष्यांक वाढीच्या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी आर. पी. धनविजय यांना बळीराजा संघटनेचे गजानन गारघाटे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. यावेळी संजय तुराळे, मधुकर भोयर, बाबाराव राऊत, ज्ञानेश्वर हांडे, सुनील राऊत, श्यामराव रोहणकर, प्रशांत तामगाडगे, अनिल कावळे, नत्थू कोल्हे, जितेंद्र पंढरे, सतीश पोफळे, गणेश भोयर, शेषराव मुराडे, हरिदास राऊत, राजू राऊत, रामलाल गुंडे आदी शेतकºयांची उपस्थिती होती.