शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

समाजाच्या सुधारणेसाठी इस्लामी चरित्रानुसार वागणे गरजेचे

By admin | Updated: February 9, 2017 00:47 IST

कुठल्याही समाजाची सुधारणा, रचना आणि विकास हा तेथील लोकांवर अवलंबून असतो.

मुक्ती अब्दुल कवी फलाही : इस्लामी हिंदचे संमेलन वर्धा : कुठल्याही समाजाची सुधारणा, रचना आणि विकास हा तेथील लोकांवर अवलंबून असतो. आम्ही आज समाज सुधारणेचे कार्य करीत आहो. समाजाच्या सुधारणेसाठी सर्व प्रथम स्वत: इस्लामी चरित्रानुसार वागणे आवश्यक आहे. जर आपण एक आदर्श समाज इच्छितो तर आम्हाला इस्लामी शिकवणीने आणि आदेशाचे पालन करावे लागले, असे प्रतिपादन मज्लिस उल्माए त्रिकोणी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मुक्ती अब्दुल कवी फलाही यांनी केले. स्थानिक माहेश्वरी भवनात इस्लामी हिंद वर्धाच्यावतीने आयोजित संमेलनात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शोबा ए इस्लामी मुआशरा सदस्य काजी लईक अहमद, इमाम मस्जिद सावंगीचे काजी रमजान अली, निर्माण फाऊंडेशनचे आमिर अली अरजानी, नागपूर संगठनचे सदस्य मुहम्मद अय्यूब खान, महिला विभागच्या जिल्हा अध्यक्ष गाजिया सुल्ताना यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुक्ती अब्दुल कवी फलाही पुढे म्हणाले, ज्या मोमीनसारखे चरित्र ज्याचे रूप कुराणने प्रस्तुत केले. ज्या चरित्राला मोहम्मद पैगंबर (सअव) यांनी आपल्या जीवनात उतरवून दाखविले. परिणामी त्यांच्या साहाबांनी ते आत्मसात करून विशुद्ध समाज रचला. आज आम्ही स्वत: इस्लामी शिकवणीने स्वत:ला ओतप्रोत करून आमची ओळख इस्मामिक शिकविणीने करून दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान संगठनचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नियाज अली यांनी मार्गदर्शन केले. नागपूर संगठनचे सदस्य मुहम्मद अय्यूब खान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन काजी हकीमुद्दीन व अब्दुल कदीर यांनी केले. कार्यक्रमाला मुस्लीम समाजाचे पुरूष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी इस्लाम काय शिकवते यावर भाष्य केले.(शहर प्रतिनिधी)