शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

काँग्रेसची विचारधाराच पक्षाचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:18 IST

काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, वर्धा यांच्यावतीने केळझर येथील सिद्धीविनायक देवस्थानात ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेडे, सिंदी (रे.) कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे महासचिव गंगाधर पाटील, समितीचे सदस्य हाजी युसूफ शेख, माजी जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण कांबळे हे उपस्थित होते.सिद्धीविनायकाचे दर्शन घेवून बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. बैठकीला संबोधताना अ‍ॅड. टोकस म्हणाल्या की, देशामध्ये व राज्यामध्ये सत्ताधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य यांच्या अडचणीमध्ये वाढच केली आहे. महागाई, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना हे सरकार समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत; मात्र काँग्रेस पक्ष सातत्याने गोरगरीब व शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहील.यावेळी शेखर शेंडे यांनीही गटतट बाजूला सारून सर्वांनी एकत्र होवून काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये गतवैभव मिळवून देण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुरेश इरूटकर यांनी केले तर संचालन श्रावण तेलरांधे यांनी केले. आभार प्रवीण इरूटकर यांनी मानले. या बैठकीला केळझर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.