शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बाजार समित्यांच्या निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार

By admin | Updated: June 27, 2015 02:42 IST

जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, आष्टी-कारंजा, सेलू, देवळी-पुलगाव या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे.

बिगूल वाजला : भाजपची प्रतिष्ठेची तर काँग्रेस-राकाँसाठी अस्तित्वाची लढाईराजेश भोजेकर  वर्धाजिल्ह्यातील वर्धा, आर्वी, आष्टी-कारंजा, सेलू, देवळी-पुलगाव या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. येत्या दोन वर्षांत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी पडद्यामागील सूत्रे हातात घेतली आहे. यामध्ये कोण वरचढ ठरतो. यावर जिल्ह्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार असून जनतेचे लक्ष लागले आहेत.या पाचही उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ जागांसाठी होण्याऱ्या निवडणुकीसाठी कुठे उमेदारांची निश्चिती झाली आहे, तर कुठे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच दिवशी मतदान होणार नसल्यामुळे नेत्यांना एकेका बाजार समितीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करता येणे शक्य होणार आहे. यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्या मागील २५ ते २० वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाने उडी घेतल्यामुळे निवडणुकीला नवा रंग चढला आहे.