शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंदी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत घोळ

By admin | Updated: June 30, 2016 02:22 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एमफील आणि आचार्य पदवीकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात आली.

अभाविपचा आरोप : पुनर्परीक्षा घेण्याची मागणीवर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एमफील आणि आचार्य पदवीकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याबाबत कुलपती व कुलसचिवांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी गुणवंत विद्यार्थ्यांची समिती तयार करून त्यांच्या समक्ष करावी आणि परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनानुसार, विवरणिकेमध्ये प्रकाशित प्रवेश नियमांच्या विरूद्ध भेदभावपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी, प्रवेश परीक्षमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांकरिता एकच प्रश्न पत्रिका देणे, ही बाब विद्यार्थ्यांच्या हिताविरूद्ध आहे. यामुळे आचार्य पदवी व अन्य अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता एकच प्रश्नपत्रिका दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांना एकसम लेखल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. यामुळे परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषींविरूद्ध कठोर कार्यवाही करावी. प्रवेश परीक्षा २०१६ रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अभाविप हिंदी विद्यापीठ शाखेचे बिमलेश कुमार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)