शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भरधाव कारने दोन गार्इंना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:25 IST

भरधाव असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी शिवारात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. गाई गतप्राण झाल्याने पशुपालकाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनालवाडीतील घटना : ५० हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी शिवारात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. गाई गतप्राण झाल्याने पशुपालकाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, भरधाव असलेल्या जी. जे. २६ ए. ४४६० क्रमांकाच्या कार नालवाडी शिवारात आली असता कारचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच कार रस्त्याच्याकडे असलेल्या मोकळ्या जागेत घुसली. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.अपघात झाल्याचे लक्षात येतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बर्घ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे दीपक ठाकूर, सचिन सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अविनाश नामदेव कोपरकर रा. नालवाडी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात