शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

१५ कोटी खर्चूनही कार प्रकल्प अर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:46 IST

शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.

ठळक मुद्देशेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आणखी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्प शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे माघारी गेला आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमीनीचे मुल्यांकन करून पूर्ण अनुदान देणे अपेक्षित होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्पबाधित व्यक्तीला शासनसेवेत नोकरीचा लाभही नाही. प्रकल्पामधून ३५०० हेक्टरवर सिंचनाची व्यवस्था अपेक्षित होती; मात्र कालव्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडून आहे.मुख्य कालव्याचे तोंड बांधण्यात आले. उर्वरित अस्तरीकरण झाले नाही. सध्या कालव्यांना गवत, झाड झुडूपानी वेढा घातला आहे. याच कालव्यामधून शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने मुळ रस्ताही हरविला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या तोंडावरचा भाग मोकळा केला नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यापूर्वीच सदरचा भाग झाकला असल्याचे दिसत आहे. सुसुंद्रा, माणीकवाडा, कोल्हाकाळी, तारासावंगा, साहूर, जामगाव या मौजा मधील ३५०० जमीन ओलिताअभावी पडून आहे.कार प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्पाबाबत माहिती देत नाही. शासनाकडून निधी येईल तेव्हा काम करू, अशी मोघम उत्तरे देवून वेळ मारून नेत आहे. शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्या जाते; मात्र वर्षानुवर्षे सदरचे आश्वासन हवेतच विरत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला मार्गी लावून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी कार प्रकल्पातील शेतकºयांनी केली आहे.