शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

१५ कोटी खर्चूनही कार प्रकल्प अर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:46 IST

शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.

ठळक मुद्देशेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आणखी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्प शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे माघारी गेला आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमीनीचे मुल्यांकन करून पूर्ण अनुदान देणे अपेक्षित होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्पबाधित व्यक्तीला शासनसेवेत नोकरीचा लाभही नाही. प्रकल्पामधून ३५०० हेक्टरवर सिंचनाची व्यवस्था अपेक्षित होती; मात्र कालव्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडून आहे.मुख्य कालव्याचे तोंड बांधण्यात आले. उर्वरित अस्तरीकरण झाले नाही. सध्या कालव्यांना गवत, झाड झुडूपानी वेढा घातला आहे. याच कालव्यामधून शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याने मुळ रस्ताही हरविला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या तोंडावरचा भाग मोकळा केला नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यापूर्वीच सदरचा भाग झाकला असल्याचे दिसत आहे. सुसुंद्रा, माणीकवाडा, कोल्हाकाळी, तारासावंगा, साहूर, जामगाव या मौजा मधील ३५०० जमीन ओलिताअभावी पडून आहे.कार प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्पाबाबत माहिती देत नाही. शासनाकडून निधी येईल तेव्हा काम करू, अशी मोघम उत्तरे देवून वेळ मारून नेत आहे. शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्या जाते; मात्र वर्षानुवर्षे सदरचे आश्वासन हवेतच विरत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला मार्गी लावून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी कार प्रकल्पातील शेतकºयांनी केली आहे.