शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

आदिवासींचे महान कार्य दडपलेच

By admin | Updated: July 5, 2017 00:27 IST

स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली.

प्रदीप सुभेदार : द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली. सर्व प्रथम इंग्रजाचा विरोध करुन त्यांच्या विरुद्ध विद्रोह करणारा तिल्का मांझी होता; पण मांझी नंतर ३० वर्षानंतर विरोध करणारे मंगल पांडे हे प्रथम सेनानी ठरले. हा अन्याय आजही आदिवासींवर होत आहे. आदिवासी समाज हा संस्कृती जतन करणारा असून त्यांचे महान कार्य हेतूपुरस्सर जगापुढे येवू दिले गेले नाही. ते वेळोवेळी दडपण्यात आले, असे प्रतिपादन आदिवासी विचारवंत प्रदीप सुभेदार यांनी केले.स्थानिक डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ‘अनुसूचित जाती व जमातीच्या मानवी अधिकाराचे हनन हा परिषदेचा विषय होता. व्यासपीठावर डॉ. आर. एस. मरकाम, बिलासपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धानसिंग धुर्वे, डॉ. व्यंकटेश वादित्य, संजय रामराजे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. केशव पाटील, डॉ. चेतना सवाई उपस्थित होत्या.मार्गदर्शन करताना धुर्वे यांनी शासनाचे आदिवासीप्रति असलेले उदासीन धोरण आदिवासींच्या विकासाला बाधक ठरत असल्याची टिका केली. भारतात केवळ ३ टक्के शिक्षणावर खर्च होतो. अमेरिकेसारख्या देशात हा खर्च भारतापेक्षा दहापट आहे. आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. चेतना सवाई, डॉ. मरकाम यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुधीर जिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंदप्रकाश भेले यांनी केले तर आभार प्रा. दीपक मगरंदे यांनी मानले.