शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आदिवासींचे महान कार्य दडपलेच

By admin | Updated: July 5, 2017 00:27 IST

स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली.

प्रदीप सुभेदार : द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात १८२४ मध्ये झारखंडच्या आदिवासी तिल्का मांझी यांनी केली. सर्व प्रथम इंग्रजाचा विरोध करुन त्यांच्या विरुद्ध विद्रोह करणारा तिल्का मांझी होता; पण मांझी नंतर ३० वर्षानंतर विरोध करणारे मंगल पांडे हे प्रथम सेनानी ठरले. हा अन्याय आजही आदिवासींवर होत आहे. आदिवासी समाज हा संस्कृती जतन करणारा असून त्यांचे महान कार्य हेतूपुरस्सर जगापुढे येवू दिले गेले नाही. ते वेळोवेळी दडपण्यात आले, असे प्रतिपादन आदिवासी विचारवंत प्रदीप सुभेदार यांनी केले.स्थानिक डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे द्वि-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ‘अनुसूचित जाती व जमातीच्या मानवी अधिकाराचे हनन हा परिषदेचा विषय होता. व्यासपीठावर डॉ. आर. एस. मरकाम, बिलासपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धानसिंग धुर्वे, डॉ. व्यंकटेश वादित्य, संजय रामराजे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. केशव पाटील, डॉ. चेतना सवाई उपस्थित होत्या.मार्गदर्शन करताना धुर्वे यांनी शासनाचे आदिवासीप्रति असलेले उदासीन धोरण आदिवासींच्या विकासाला बाधक ठरत असल्याची टिका केली. भारतात केवळ ३ टक्के शिक्षणावर खर्च होतो. अमेरिकेसारख्या देशात हा खर्च भारतापेक्षा दहापट आहे. आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. चेतना सवाई, डॉ. मरकाम यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुधीर जिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंदप्रकाश भेले यांनी केले तर आभार प्रा. दीपक मगरंदे यांनी मानले.