शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

वराहांच्या हैदोसाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:15 IST

चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. याचा फटका चिकणी येथील शेतकरी सुधाकर महादेव डायरे यांना बसला. वनविभाग मात्र या वराहांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार परिसरातील शेतकरी करतात.येथील सुधाकर डायरे यांचे परिसरात चार एकर ओलीताचे शेत आहे. सध्या शेतातील कपाशीचे पीक चांगले बहरले आहे. अशातच वराहाने हैदोस घालुन पिकांची नासाडी केली. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक कोसळले आहे. वराहांनी कपाशीचे झाडे मोडल्यामुळे झाडाला असलेली बोंडे वाळत आहे. शेतातील कापूस अणि झाडे नष्ट होत असल्याने तोंडाशी आलेला घास हिसकावल्याचा प्रकार असल्याचे बोलले जाते. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकºया पडला आहे. तसेच कर्जाची परतफेड करण्याची आशा यामुळे माळवली आहे. अशा संकटामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. एकीकडे शेतात वीजप्रवाह सोडला तर वनविभाग कारवाई करते. पेरणीपासून ते पीक काढण्यापर्यंत शेतकºयांना या श्वापदांपासून पिकांचे रक्षण करावे लागते. मात्र हे श्वापद तोंडचा घास हिसकावुन घेतात. वनअधिकाºयांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.लागवडीचा खर्चही व्यर्थ

बि-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक, निंधन, आंतरमशागत इत्यादीवर जवळपास दीड लाखापर्यंत खर्च झाला. वराहांच्या उद्रेकामुळे हा पूर्ण खर्च व्यर्थ जाण्याची वेळ सदर शेतकºयावर आली असून या नुकसानीची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.