शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

वराहांच्या हैदोसाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:15 IST

चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी व परिसरतील शेतामध्ये वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. वराहांच्या उद्रेकामुळे शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. याचा फटका चिकणी येथील शेतकरी सुधाकर महादेव डायरे यांना बसला. वनविभाग मात्र या वराहांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार परिसरातील शेतकरी करतात.येथील सुधाकर डायरे यांचे परिसरात चार एकर ओलीताचे शेत आहे. सध्या शेतातील कपाशीचे पीक चांगले बहरले आहे. अशातच वराहाने हैदोस घालुन पिकांची नासाडी केली. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक कोसळले आहे. वराहांनी कपाशीचे झाडे मोडल्यामुळे झाडाला असलेली बोंडे वाळत आहे. शेतातील कापूस अणि झाडे नष्ट होत असल्याने तोंडाशी आलेला घास हिसकावल्याचा प्रकार असल्याचे बोलले जाते. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकºया पडला आहे. तसेच कर्जाची परतफेड करण्याची आशा यामुळे माळवली आहे. अशा संकटामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. एकीकडे शेतात वीजप्रवाह सोडला तर वनविभाग कारवाई करते. पेरणीपासून ते पीक काढण्यापर्यंत शेतकºयांना या श्वापदांपासून पिकांचे रक्षण करावे लागते. मात्र हे श्वापद तोंडचा घास हिसकावुन घेतात. वनअधिकाºयांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.लागवडीचा खर्चही व्यर्थ

बि-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक, निंधन, आंतरमशागत इत्यादीवर जवळपास दीड लाखापर्यंत खर्च झाला. वराहांच्या उद्रेकामुळे हा पूर्ण खर्च व्यर्थ जाण्याची वेळ सदर शेतकºयावर आली असून या नुकसानीची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.