शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शुक्रवारी महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:37 IST

देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे.

ठळक मुद्देनिषेध नोंदविणार : ३५ सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. या घटनांच्या निषेधार्थ वर्धा शहरात कौमी एकता मंचाच्या नेतृत्वात ३५ सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून २० एप्रिल रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे.मोर्चा दुपारी २ वाजता बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, मुस्लीम सोशल फोरमचे प्रा. खलील खतीब, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, महाराष्ट्र अंनिसच्या अ‍ॅड. पूजा जाधव, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वैष्णवी डाफ, सलीम कुरेशी, सुधीर गिºहे, निरज कुटे, वंदना गावंडे, अविनाश काकडे, रिजवान पठान, मोहम्मद अक्रम, मोहम्मद शकील आदींनी सांगितले.या महामोर्चात विविध जाती धर्माचे लोक व सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढून सरकारचाही निषेध करण्यात येणार आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, मुस्लीम महिला संंघटनेच्या महिला या मोर्चात सहभागी होतील, अशी माहितीही मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. केळझर जवळील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके हत्या प्रकरणाबाबतही याद्वारे आवाज उठविला जाणार आहे.