शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शुक्रवारी महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:37 IST

देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे.

ठळक मुद्देनिषेध नोंदविणार : ३५ सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. या घटनांच्या निषेधार्थ वर्धा शहरात कौमी एकता मंचाच्या नेतृत्वात ३५ सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून २० एप्रिल रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे.मोर्चा दुपारी २ वाजता बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, मुस्लीम सोशल फोरमचे प्रा. खलील खतीब, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, महाराष्ट्र अंनिसच्या अ‍ॅड. पूजा जाधव, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वैष्णवी डाफ, सलीम कुरेशी, सुधीर गिºहे, निरज कुटे, वंदना गावंडे, अविनाश काकडे, रिजवान पठान, मोहम्मद अक्रम, मोहम्मद शकील आदींनी सांगितले.या महामोर्चात विविध जाती धर्माचे लोक व सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढून सरकारचाही निषेध करण्यात येणार आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, मुस्लीम महिला संंघटनेच्या महिला या मोर्चात सहभागी होतील, अशी माहितीही मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. केळझर जवळील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके हत्या प्रकरणाबाबतही याद्वारे आवाज उठविला जाणार आहे.