शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By admin | Updated: March 29, 2017 00:58 IST

तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे.

आष्टी(श.) : तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे. पण शासकीय अधिकारी वास्तव मानायला तयार नाही. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढू धोरणाचा स्वीकार होताना दिसत आहे. आत्महत्या झाल्याचे बोलके वास्तव पोलीस पंचनामा झाल्यावर समोर येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे अथवा नाही, त्याची आत्महत्या निकशात बसते अथवा नाही, याचा निर्णय घेण्याकरिता जिल्हाधिकारी, विविध अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी या सर्वांची कमिटी त्यावर विचार करते. यामध्ये कागदी घोडे बरोबर नसल्याचे कारण पुढे करून मंजूर प्रकरण नामंजूर केल्या जाते. घरच्या कर्त्याने आत्महत्या केल्यावर जीवंत राहिलेली घरातील माणसे काळजीने मरणाच्या घटका मोजतात. ही सगळी वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी अशी समाजाकडून अपेक्षा असते. शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. प्रत्यक्ष अनुभवानुरूप येथे अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसते. गत अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात भरडल्या जात असलेला शेतकरी आशेवर जीवन जगत आहे. दरवर्षी पीक लागवडीचा खर्च व अत्यल्प उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. शेतकरी आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे सांत्वन करायला अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांची उदासीनता दिसून येते. सामाजिक दायीत्व जोपासण्याचा निर्धार कुणीही स्विकारत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाने ढोबळमानाने मदत करायची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाला याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)