शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

ज्येष्ठांचा गौरव म्हणजेच आपल्या गावाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:24 IST

गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश देशमुख : गावाच्या विकासाकरिता हातभार लावणाऱ्यांचा समाज मित्र गौरव पुरस्काराने सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावाच्या एकजुटीचे बळ हे नक्कीच त्या गवाचा विकास करण्यासाठी आवश्यक असते. त्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्य हे विकासाला कारणीभूत ठरत असते. म्हणून अशा ज्येष्ठांचा गौरव हा परिणामी गावाचा गौरव ठरतो, असे मत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.तळेगाव (टा) येथे मिलिंद भेंडे मित्र परिवाराच्यावतीने आयोजित ‘समाज मित्र गौरव पुरस्कार’ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार देशमुख, केंद्रीय मंत्र्यांचे सल्लागार सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जिल्हा शिवसेना प्रमुख प्रशांत शहागडकर, आरपीआय अध्यक्ष विजय आगलावे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, धनराज तेलंग, जयंत येरावार, गजानन राऊत, नंदु झोटींग, जि.प. सदस्य विमल वरभे, पं.स. सदस्य महेश आगे, दशरथ भुजाडे तथा माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील विकासात्मक कार्य करणाºया ज्येष्ठ मान्यवर निर्मला येंगडे, किसनलाल चांडक, बाबाराव वाटखेडे, टी.सी.राऊत, मारोती अलोणे, ज्ञानेश्वर पोटदुखे, निळकंठ दाते, सुधाकर देवढे, के.जी. तळवेकर, लक्ष्मण सुरकार, दादाराव तपासे, रामदास मानकर, रामराव राऊत, रूख्माबाई खोडे, अनुसया खडसे यांचा समाजमित्र गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.याप्रसंगी विशेष सत्कार मूर्ती म्हणून महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर व महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष जयंत कावळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच अतुल तिमांडे, सुनील शिंदे, निखील भेंडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन रेवतकर, कृष्णाजी गुजरकर, सुभाष तपासे, पंचफुला महाजन, बेबी राऊत, जान्व्ही मानकर, कालिंदा वाटखेडे, सूरज हुलके, प्रज्वल हुलके, गजानन भोयर, उमेश तळवेकर, हरिदास डांगरी, देवराव तडस, मधुकर वाघमारे, दिलीप ढबाले, रविंद्र महाकाळकर, प्रशांत तपासे, प्रशांत सुरकार, राज कोपरकार, कैलास कोपरकार, कैलास कोपरकार, विजय सुरकार, अभय देवढे, अनंता कोपरकार, गणेश तुमसरे, हरिदास मोहिजे, अनिल महाजन, पंजाब वाळके, सुधीर खोंडे, रूपेश ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श तर आभार सरपंच अतुल तिमांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित झाले होते.