शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:09 IST

सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : कृषी अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदतून केली आहे.राज्यातील शेतकरी बांधवांसोबत शासन धोकेबाजीच करीत आहे. सेलू बाजार समितीत २८ आॅक्टोबरला सोयाबीन अल्पदाराने खरेदी केले. शासनाने हमीभाव ३ हजार ५० जाहीर केला आहे; पण २०० ते २ हजार रूपयांच्या फरकाने खरेदी केली जात आहे. व्यापारी सुद्धा शेतकºयांची एकप्रकारे लुटच करीत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकार विरोधात शेतमालाच्या भावा संदर्भात आंदोलने केली होती. पण, आताचे भाजपा सरकार गप्प बसून असल्याचा आरोप वांदिले यांनी निवेदनातून केला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांचा लागवड खर्च निघणे कठीण आहे. यामुळे कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव देण्यात यावा. हमभावानुसार शेतमालाची खरेदी करा, कृषीपंपाचे भारनियमन त्वरित बंद करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर भागातील शेतकºयांना घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देताना अमोल बोरकर, सुभाष चौधरी, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, लक्ष्मण सावरकर, सुधाकर वाढई, रमेश घंगारे, जयंता कातरकर, राहुल सोरटे, जगदीश वांदिले, हेमंत घोडेस, कवडू ब्राह्मणे, प्रल्हाद तुराळे, किशोर भजभुजे, अमोल मुडे, गजानन कलोडे, धनराज शंभरकर, सुनील शेंडे, आकाश डंभारे, प्रकाश भलमे, सुशील घोडे, आकाश जुमडे, सचिन वाघे आदी उपस्थित होते.