शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:09 IST

सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : कृषी अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदतून केली आहे.राज्यातील शेतकरी बांधवांसोबत शासन धोकेबाजीच करीत आहे. सेलू बाजार समितीत २८ आॅक्टोबरला सोयाबीन अल्पदाराने खरेदी केले. शासनाने हमीभाव ३ हजार ५० जाहीर केला आहे; पण २०० ते २ हजार रूपयांच्या फरकाने खरेदी केली जात आहे. व्यापारी सुद्धा शेतकºयांची एकप्रकारे लुटच करीत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकार विरोधात शेतमालाच्या भावा संदर्भात आंदोलने केली होती. पण, आताचे भाजपा सरकार गप्प बसून असल्याचा आरोप वांदिले यांनी निवेदनातून केला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांचा लागवड खर्च निघणे कठीण आहे. यामुळे कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव देण्यात यावा. हमभावानुसार शेतमालाची खरेदी करा, कृषीपंपाचे भारनियमन त्वरित बंद करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर भागातील शेतकºयांना घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देताना अमोल बोरकर, सुभाष चौधरी, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, लक्ष्मण सावरकर, सुधाकर वाढई, रमेश घंगारे, जयंता कातरकर, राहुल सोरटे, जगदीश वांदिले, हेमंत घोडेस, कवडू ब्राह्मणे, प्रल्हाद तुराळे, किशोर भजभुजे, अमोल मुडे, गजानन कलोडे, धनराज शंभरकर, सुनील शेंडे, आकाश डंभारे, प्रकाश भलमे, सुशील घोडे, आकाश जुमडे, सचिन वाघे आदी उपस्थित होते.