शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना वाढीव मदत द्या

By admin | Updated: March 19, 2015 01:47 IST

केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ ..

वर्धा : केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ विदर्भातील शेतकऱ्यांनाही वाढीव मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे़विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याद्या तयार करण्याचे आदेश दिले़ मराठवाड्यात ल ३ लाख शेतकऱ्यांना ही मदत प्राप्त होणार आहे़ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना २ हेक्टरची मर्यादा देणे आवश्यक आहे; पण मराठवाड्यातील शेतकऱ्याकरिता हा निर्णय झाला. विदर्भातील ५ लाख शेतकऱ्यांना हा निर्णय लागू नाही. विदर्भात सतत दुष्काळ व पैसेवारी ५० टक्केच्या आत असल्याने २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत दिली गेली. मराठवाड्याप्रमाणे विदर्भालाही २ हेक्टरची मदत देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा़ जिरायत क्षेत्रातील प्रती हेक्टरी ४ हजार ५०० बागायती क्षेत्रासाठी ९ हजार रुपये मदत जाहीर केली; पण विदर्भातील विहीर व सिंचन असलेल्या बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ४ हजार ५०० रुपये मदत दिली़ हा अन्याय विदर्भावरच झाला़ वैदर्भीय शेतकऱ्यांनाही २ हेक्टरची मदत व बागायती क्षेत्रासाठी ९ हजार हेक्टरी मदत देण्याची मागणीही किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)