शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना वाढीव मदत द्या

By admin | Updated: March 19, 2015 01:47 IST

केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ ..

वर्धा : केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ विदर्भातील शेतकऱ्यांनाही वाढीव मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे़विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याद्या तयार करण्याचे आदेश दिले़ मराठवाड्यात ल ३ लाख शेतकऱ्यांना ही मदत प्राप्त होणार आहे़ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना २ हेक्टरची मर्यादा देणे आवश्यक आहे; पण मराठवाड्यातील शेतकऱ्याकरिता हा निर्णय झाला. विदर्भातील ५ लाख शेतकऱ्यांना हा निर्णय लागू नाही. विदर्भात सतत दुष्काळ व पैसेवारी ५० टक्केच्या आत असल्याने २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत दिली गेली. मराठवाड्याप्रमाणे विदर्भालाही २ हेक्टरची मदत देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा़ जिरायत क्षेत्रातील प्रती हेक्टरी ४ हजार ५०० बागायती क्षेत्रासाठी ९ हजार रुपये मदत जाहीर केली; पण विदर्भातील विहीर व सिंचन असलेल्या बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ४ हजार ५०० रुपये मदत दिली़ हा अन्याय विदर्भावरच झाला़ वैदर्भीय शेतकऱ्यांनाही २ हेक्टरची मदत व बागायती क्षेत्रासाठी ९ हजार हेक्टरी मदत देण्याची मागणीही किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)