शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निम्न वर्धाचे पाणी शेतासाठी द्या

By admin | Updated: February 12, 2017 01:05 IST

कोळोणा (चोरे)सह परिसरातील टाकळी (खोडे), चिखली, अडेगाव, दिघी बोपापूर आदी भागातील शेतकऱ्यांना ओलितासाठी पाण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांची मागणी : उत्पादन वाढणार देवळी : कोळोणा (चोरे)सह परिसरातील टाकळी (खोडे), चिखली, अडेगाव, दिघी बोपापूर आदी भागातील शेतकऱ्यांना ओलितासाठी पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता तात्काळ निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज असून विहिरींमधील पाणी पिकांसाठी अपुरे पडत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी वेळीच मिळाल्यास पिकांची स्थिती सुधारेल असे शेतकरी सांगतात. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत ज्याभागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी मिळत नाही त्या भागात पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. अनेक शेतकरी पावसावर अवलंबून एकच पीक घेतात. त्यातही निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना वेळीच पाणी मिळाल्यास उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेक शेतकऱ्यांना निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यांना एकाच पिकावर समाधान मानावे लागत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनातून रिपाईचे नरेश आेंकार, निरंजन भस्मे, युवराज पोहेकर, नाना थोटे, बबन ओंकार, भाग्यवान भस्मे, प्रशांत मुनेश्वर रविंद्र उपाशे आदींनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)