शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा द्या

By admin | Updated: December 24, 2014 23:05 IST

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र तुलनेने कमी सुविधा दिल्या जातात. जर कामाची समप्रमाणात विभागणी होत असेल तर वेतनासह अन्य सुविधा देण्यात

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र तुलनेने कमी सुविधा दिल्या जातात. जर कामाची समप्रमाणात विभागणी होत असेल तर वेतनासह अन्य सुविधा देण्यात शासनाकडून दुजाभाव का होत आहे, असा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य गट संसाधन केंद्र अंतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर बी.आर.सी. कक्षाची स्थापना केली आहे. यात कार्यरत कर्मचाऱ्यांना साडे सहा हजार रूपये मानधन दिले जाते. वाढती महागाई पाहता मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून याची दखल घेण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्रांना साकडे घातले आहे. यावेळी सादर केलेल्या निवेदनातून मागणी केली असून यात कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे. ग्रामसेवक व शिक्षणसेवक कर्मचाऱ्याां्रमाणे शासकीय सेवेत समायोजन करावे, अंशकालीन दर्जा देऊन वेतनश्रेणी निश्चित करावी, शासकीय भत्ते असे एकूण ३४ हजार ४०० रूपये करावे, महिलांना प्रसुती रजा देण्यात यावी, बी.आर.सी. कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे रजा देण्यात यावी. सर्व गट व समूह समन्वयक यांना विस्तार अधिकारी पाणी व स्वच्छता दर्जाचे स्वतंत्र पदाची निर्मिती करावी. सवे भत्ते व प्रवासी भत्ता लागू करावेत. डीडब्ल्युएसएम कक्षातील कर्मचाऱ्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता बी.आर.सी कर्मचाऱ्यांना दिला जावा, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा लागू कराव्या, शासकीय नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी लागू करावा, बी.आर.सी. समन्वयकांच्या अपघाती संरक्षण विम्यात वाढ करावी, सर्व केंद्रात कनिष्ठ व वरिष्ठ सहायकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)