शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

हेक्टरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: October 24, 2015 02:08 IST

सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

राजू तिमांडे यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी हिंगणघाट : सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. कपाशी किडीने पछाडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अशावेळी तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना एकरी २५ हजार रुपयांप्रमाणे शासनाने मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवदेनातून केली आहे.सोयाबीनचे उतारे यंदा कमालीचे कमी असून या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची रक्कमही उत्पादनातून निघाली नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पीकही घेणे शक्य नाही. त्यातच सोयाबीनच्या हमीभावात नाममात्र वाढ करून शासनाने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सर्वत्र परिस्थिती गंभीर आहे. या हंगामात सोयाबीन तसेच कापसाचे व्यवस्थापनच बिघडले असून कपाशीला बोंड नाहीत मर रोगाचा प्रादुर्भावाने कपाशीचे उभे पीक वाळत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन गेले आहे. त्यांना लागणारा खर्चही निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत शासनाने करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. सोबतच त्यांनी कपाशीला सहा हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)