शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

विविधाची बत्ती गुल; नागरिकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:05 IST

सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : दीड तास शेतकºयांची ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे. विविधात वीजबिल भरले नसल्याने शनिवारी केंद्राची वीज कापण्यात आली. याची माहितीही येथील कर्मचाºयांना नव्हती. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर देयकाचा भरणा करण्यात आली. तोपर्यंत मात्र येथे कामांकरिता आलेल्या शेतकरी व इतर नागरिकांची चांगलीच ताटकळ झाली.वीज कापल्याचे समोर आल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास देयक अदा केल्यानंतर विविधाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यातून विविधाच्या देखभालीकरिता जिल्हाधिकारी किती गंभीर आहेत याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सध्या शेतकºयांकडून आॅनलाईन कर्जमाफीची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीकरिता शेतकरी आले असता त्यांना प्रतीक्षा करावी लागली.या कार्यालयावर महावितरणचे सुमारे २० हजार रुपये थकले आहे. त्याचा भरणा करण्याकरिता या कार्यालयाला अनेकवार नोटीस बजावण्यात आले. मात्र त्यांच्याकडून हा प्रकार गांभीर्याने घेतला नसल्याने महावितरणने अखेर शनिवारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. याची प्रचिती सोमवारी झाल्यानंतर देयक भरून लाईनमनला पाचारण करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्यात चक्क दीड तासाचा कालावधील लोटल्याने नागरिकांना अनेक त्रासाचा सामना करावा लागला.विविधा केंद्रावर २० हजारांची थकबाकीस्थानिक सिव्हील लाईन भागातील विविधा केंद्राला महावितरणने विद्युत जोडणी एन.एस.पी. फ्यूचरटेक ग्रामदुत या नावाने दिली आहे. सदर महावितरणच्या या ग्राहकाकडे सुमारे २० हजार रुपयाचे देयक थकलेले असल्याचे महावितरणच्या कर्मचाºयांनी सांगितले.सहन करावा लागला उकाड्याचा त्रासथकीत देयक अदा न करण्यात आल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना येथील कर्मचाºयांनी भारनियमनाचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आपला नंबर जाऊ नये म्हणून रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांसह वृद्ध व महिलांना उकाडा सहन करीत चक्क दीड तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले.एकाच मिटरवरून विविध विभागांना विद्युत पुरवठा दिला आहे. यामुळे देयकाकडे संबंधितांचे जरा दुर्लक्ष झाले. आज माहिती होताच देयकाचा भरणा तत्काळ केला.- मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा