शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घोराडचे तलाठी कार्यालय कुलूपबंद

By admin | Updated: May 31, 2015 01:33 IST

सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा कारभार प्रभारी तलाठ्याकडे आहे. यामुळे हे कार्यालय सतत कुलूपबंद असते.

घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा कारभार प्रभारी तलाठ्याकडे आहे. यामुळे हे कार्यालय सतत कुलूपबंद असते. परिणामी, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे. घोराड, बिबी, रिंगणी, डोरली, जखाळा आदी मौजाचा या कार्यालयात समावेश आहे. बी. बी. बडे या तलाठ्याची जिल्हा बदली झाली, तेव्हापासून आज एक वर्षाचा कालावधी होऊनही तलाठी प्रभारावरच आहे. पावडे नामक तलाठ्याकडे येथील प्रभार देण्यात आलेला आहे. हेच तलाठी जुनगड (खापरी) साझाचा कारभार पाहत आहेत. तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घोराड हे गाव आहे. या तलाठी कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावली परत जावे लागत असून उत्पन्नाचा दाखला, फेरफार, नकाशा, वयोवृद्धांना निराधारासाठी लागणारे दस्तावेज मिळविण्यासाठी कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागते. तलाठ्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनीही प्रतिसाद देत नाही. यामुळे सामान्य नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घोराड गावातील तलाठी कार्यालय कुलूपबंद राहावे, ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागते. तालुक्याच्या गावालगत असलेल्या घोराड ग्रा.पं. ला एक वर्षापासून तलाठी मिळालेला नाही. कित्येकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना तलाठ्याची प्रतीक्षा करीत ताटकळावे लागते. पंचायत समिती तसेच जि.प. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)