शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

सामान्य होम क्वारंटाईन, अधिकारी नो क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देबाहेर जिल्ह्यातून ये-जा कायम: नागपुरातील बैठकीलाही अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना ई-पास काढणे तसेच बाहेर जिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक केले आहे. मात्र, हा नियम शासकीय अधिकारीच पाळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही दुसऱ्या जिल्ह्यातून अधिकाऱ्यांची ये-जा सुरु असून वर्ध्यातील अधिकारी नागपुरमध्ये बैठकीला जात आहे. पण, ते क्वारंटाईन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग फक्त सर्वसामान्यांमुळेच होतो काय? असा प्रश्न वर्धेकरांकडून उपस्थित केल्या जात आहे.शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, आजही बहुतांश शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख अधिकारीच नागपूर जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कार्यालयात येणे आणि निघून जाणे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. विशेषत: पशुसंर्वधन विभागाची सोमवारी नागपुरला बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला वर्ध्यातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे व जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने हे दोन्ही अधिकारी उपस्थित होते. आता हे अधिकारी वर्ध्यात आल्यानंतर नियमानुसार होम क्वारंटाईन होणार का? तसेच इतरही विभागाचे अधिकारी बैठकीकरिता नागपुरला जात असल्याने तेही क्वारंटाईन होतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्याच्या बाहेर जावून आल्यानंतर शासनाच्या नियमावलीनुसार १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, काही अधिकारी नागपुरला बैठकीनिमित्त जात असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांची चर्चा झाली करण्यात आली असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.हेटी (कुंडी) येथील गवळाऊ पशुपैदास केंद्रासंदर्भात मंत्रीमहोदयांनी नागपुरात बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.डायगव्हाणे व मी उपस्थित होतो. इतर जिल्ह्यातील अधिकारी या बैठकीला आले होते. वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आम्हाला नागपुरला जावे लागले.- राजीव भोजने, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या