शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

गव्हाणखेडीमध्ये गोठ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:14 IST

तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देदोन लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आग लागल्याचे निदर्शनास येताच गावातील नागरिकांसह पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता भैसारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसेंदिवस जिल्ह्याचा पारा वाढत असून आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या भागातील शेतशिवारातून गेलेल्या अनेक विद्युत वाहिनी लोंबकाळत आहेत. त्यामुळे थोडाजरी वादळी वारा आल्यास दोन तारांमध्ये घर्षन होते. अशातच आगीची ढिणगी पडून आग लागते. त्यामुळे महावितरणने दुरूस्तीचे काम होती घेण्याची गरज आहे. तशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. गव्हाणखेडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी सुरेंद्र उपाध्याय यांना महावितरणचे नुकसानभरपाई देण्याची मागणी आहे.

टॅग्स :fireआग