शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तालुक्यातील १८७ पैकी केवळ तीनच शाळांमध्ये गॅस जोडणी

By admin | Updated: December 2, 2015 02:18 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शिजविण्यास्तव गॅस सिलिंडर देण्यात येत आहे.

१९९३९ विद्यार्थी : शालेय पोषण आहारसुरेंद्र डाफ आर्वीइयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शिजविण्यास्तव गॅस सिलिंडर देण्यात येत आहे. यात तालुक्यातील केवळ तीनच शाळांना गॅस जोडणी असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंतचे शालेय पोषण आहाराचे एकूण १२ हजार ९२१ लाभार्थी आहेत. यात इयत्ता पहिली ते पाचवी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी विद्यार्थी ७ हजार १८ तर इयत्ता सहावी ते आठवीचे शालेय पोषण आहाराचे ५ हजार ९०३ विद्यार्थी आहेत. शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व वेळेत पोषण आहार मिळावा म्हणून तालुक्यातील सर्व शाळांना गॅस जोडणीबाबतची माहिती मागविली. आर्वी तालुक्यात पहिली ते आठवीच्या १८७ शाळा असून सर्व शाळांत विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहर पुरविला जातो. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सुविधा नसलेल्या तालुक्यातील सर्व शाळांची माहिती शिक्षण विभाग वर्धा यांनी आर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागितल्याचे समजते. टप्प्या-टप्प्याने सर्व शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी बंधनकारक केली जाणार आहे. आहार शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची व्यवस्था करावी लागते. तो खर्च पाहता गॅस जोडणी स्वस्त व आहार झटपट शिजविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आहार शिजविताना वेळेची बचत होणार असल्याने आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी महत्त्वाची ठरणार आहे.