शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पाण्यासाठी गावकऱ्यांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

By admin | Updated: May 6, 2016 01:53 IST

गत दोन महिन्यांपासून गावामध्ये पाणीटंचाई आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली असता कुठलाही मार्ग निघाला नाही.

निषेध : ग्रामवासी आक्रमकविरूळ : गत दोन महिन्यांपासून गावामध्ये पाणीटंचाई आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली असता कुठलाही मार्ग निघाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरपंच हजर नसल्याने गावकऱ्यांना मडके फोडून आपला रोष व्यक्त केला.महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला त्या वेळी येथे सरपंचाची उपस्थिती नव्हती. यामुळे मोर्चा घेवून गेलेल्या महिला चांगल्याच संतप्त झाल्या. हा रोष महिलांनी मडके फोडून व्यक्त केला. सध्या गावामध्ये ४-५ दिवसांच्या आड पाणी येते; परंतु नळ १० ते १५ मिनिटेच राहत असल्याने गरज भागण्याइतपत पाणी मिळत नाही. यामुळे गावातील नागरिक व महिला अधिक आक्रमक झाल्या. गावात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले. तरीही महिला आक्रमकच होत्या.विरूळ येथील ग्रामसेवकाचे निधन झाल्यामुळे आता नवीन ग्रामसेवक धनविज यांच्याकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. त्यांनी समस्येचे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले.(वार्ताहर)