शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

गांधी मूल्यांची संपूर्ण जगाकडून दखल

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

२१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना

यशवंत सुमंत : गांधीजींच्या विषयाची प्रासंगिकता यावर चर्चासत्रवर्धा : २१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना जगाला दिलेल्या मुल्यांची शिकवण जोपासली जात आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि या मुल्यांची गरज संपूर्ण जगाला असल्याने त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे विचार पुणे विद्यापीठाचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात २१ व्या शतकात गांधी विचारांचे महत्त्व या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी राष्ट्रराज्याच्या प्राथमिक संस्था, घटक यांचे विवेचन केले. तसेच राष्ट्रराज्याला बळकटी देण्यासाठी गांधी मुल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र होते. तसेच विभाग प्रमुख डॉ. नृपेंद्र सिंह यांची उपस्थिती होती यानंतर बोलताना मिश्र यांनी समाजात वाढती हिंसा, मानवी संहार याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गांधी मुल्यांचा गाभा मनुष्य असल्याचे सांगितले. गांधीजींच्या कल्पनेतील मानव हा सामंजस्य, पे्रम आणि नियमांचे पालन करणारा होता. प्रास्ताविक डॉ. सिंह यांनी केले तर आभार विभाग सहाय्यक प्रा. राकेश मिश्र यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल राय, प्रा. शंभु गुप्त, डॉ. डी. एन. प्रसाद, डॉ. चित्रा माली, डॉ. सुरजीत कुमार सिंह, डॉ. अमित राय, डॉ. शंभु जोशी, डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. सुप्रिया पाठक, रविशंकर सिंह, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, संदीप सपकाळे व प्राध्यापकांची उपस्थिती होती. आयोजनाला विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)