शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

फळ व भाजीपाला व्यापारी पालिकेच्या विरोधात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:49 IST

येथील आठवडी बाजार सौदर्यीकरणाच्या नावावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबाजार ठेवणार बेमुदत बंद : अधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

आॅनलाईन लोकमतआर्वी : येथील आठवडी बाजार सौदर्यीकरणाच्या नावावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने काढण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार असल्याने या विरुद्ध व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बाजारपेठ बंद ठेवली. याचे निवेदन त्यांनी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी अचानक पुकारलेल्या या बंदमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. भाजीपाला आणण्याकरिता १२ किमी अंतरावरील तळेगाव (श्या.पं) येथे जावे लागत आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून येथील या आठवडी बाजारात ओटे, पार्किंग झोन व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाला शासनाच्या परवानगीनुसार सुरूवातही करण्यात आली आहे. आठवडी बाजाराकरिता आरक्षित जागेवर नगर परिषदेने पार्किंग झोन उभारल्यास या विक्रेत्यांना दुकान लाण्याकरिता जागा राहणार नाही. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप या विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे पालिकेने सौंदर्यीकरण करताना आठवडी बाजाराकरिता आरक्षित जागेवर सिमेंटीकरण करून भूमिगत नाल्या निर्माण कराव्यात व पार्किंग झोन दुसरीकडे उभारावे, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी या व्यापाºयांनी मार्ग काढण्याकरिता आ. अमर काळे यांना साकडे घातले. निवेदन देताना भाजी व फळविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.