शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:38 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात ....

ठळक मुद्देवर्धेत अंगणवाडी कर्मचारी व निमाचा तर हिंगणघाटात शेतकºयांच्या मागण्यांकरिता सर्वपक्षीय मोर्चा

हिंगणघाटात निघाला सरकार विरोधात सर्वपक्षीय मोर्चालोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शुक्रवारी हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला.भाजप सरकारच्या काळात राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत तीन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आरोप या सर्व राजकीय पक्षांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती घसरलेल्या असताना राज्य व केंद्र सरकार विविध कर लावून जनतेला लुटत आहे, असा आरोप करण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हरिष वडतकर, भाराकाँचे सरचिटणीस शालिकराम डेहणे, आफताब खान, संजय तपासे, राजकुमार मेश्राम, अनिल मून, विलास टेंंभरे, लता घवघवे, नगरसेविका सीमा मेश्राम यांच्यासह इतरांनी केले. त्यानंतर मोर्चेकºयांच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्य सरकारला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात सरकारने सरसकट १०० टक्के कर्ज माफी द्यावी, शेतकºयांना उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या तत्वावर हमी भाव द्यावा, कपाशीवर आलेल्या रोगाचे सर्वेक्षण करून एकरी २५००० रुपये मदत द्यावी, झोडपटीचे तत्काळ पुनर्वसन करून पट्टे वाटप करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.