शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चार प्रकल्पांनी गाठला तळ

By admin | Updated: March 3, 2016 02:04 IST

जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता.

चाहुल पाणी संकटाची : लघु प्रकल्पाची स्थितीही नाजूकवर्धा : जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णत: भरले नसल्याचे दिसून येते. परिणामी, उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार जलाशयांनी तळ गाठल्याचे समोर आले आहे. यात पोथरा, डोंगरगाव, पंचधारा व मदन उन्नई या चार जलसाठ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त छोट्या प्रकल्पांची स्थितीही तशीच आहे.जिल्ह्यात एकूण १५ प्रकल्पांच्या जलाशयाची पातळी नोंदविली जाते. यातील मोजक्याच प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याच्या उपयोगी पडत असल्याचे सांगण्यात येते. या १५ जलाशयांमध्ये आजच्या घडीला केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे येत्या दिवसांत जिल्ह्यात पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १५ प्रकल्प व २० तलावांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची तहाण भागविली जात असून सिंचन व औद्योगिक वापराकरिता पाणी दिले जाते. या धरणात असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर जिल्ह्याचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि कारखान्यांना मिळणारे पाणी अवलंबून आहे. या बाबींकरिता जलसाठा आरक्षित असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले असले तरी तळाला जात असलेल्या जलसाठ्यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना सतर्क राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. याचा विचार नागरिकांनीच करण्याची वेळ आली आहे.(प्रतिनिधी)छोट्या प्रकल्पांत २३.४३ टक्के जलसाठाजिल्ह्यात एकूण २० लघुप्रकल्प आहेत. यातील पाणी यंदाच्या वर्षात मार्च महिन्याच्या प्रारंभीच खाली आल्याचे दिसून येत आहे. या २० प्रकल्पांत सरासरी २३.४३ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. यातील काही प्रकल्प तळाशी जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.