शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
2
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
3
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
4
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
5
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
6
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
7
Pitru Paksha 2025: पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
8
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
9
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
10
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
11
"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा
12
VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?
13
पितृपक्ष २०२५: पितरांना नैवेद्य दाखवल्यावर आवर्जून म्हणा 'हे' स्तोत्र; अन्यथा अपूर्ण राहील श्राद्ध विधी!
14
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
15
Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?
16
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
17
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
18
Pitru Paksha 2025: पितृ ऋण कशाला म्हणतात, पितृ पक्षात ते का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!
19
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
20
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

चार प्रकल्पांनी गाठला तळ

By admin | Updated: March 3, 2016 02:04 IST

जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता.

चाहुल पाणी संकटाची : लघु प्रकल्पाची स्थितीही नाजूकवर्धा : जिल्ह्यात यंदाच्या सत्रात सरासरीच्या तुलनेत पुरेपूर पाऊस आला असला तरी पावसात सातत्याचा अभाव होता. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णत: भरले नसल्याचे दिसून येते. परिणामी, उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार जलाशयांनी तळ गाठल्याचे समोर आले आहे. यात पोथरा, डोंगरगाव, पंचधारा व मदन उन्नई या चार जलसाठ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त छोट्या प्रकल्पांची स्थितीही तशीच आहे.जिल्ह्यात एकूण १५ प्रकल्पांच्या जलाशयाची पातळी नोंदविली जाते. यातील मोजक्याच प्रकल्पाचे पाणी जिल्ह्याच्या उपयोगी पडत असल्याचे सांगण्यात येते. या १५ जलाशयांमध्ये आजच्या घडीला केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे येत्या दिवसांत जिल्ह्यात पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १५ प्रकल्प व २० तलावांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची तहाण भागविली जात असून सिंचन व औद्योगिक वापराकरिता पाणी दिले जाते. या धरणात असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर जिल्ह्याचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि कारखान्यांना मिळणारे पाणी अवलंबून आहे. या बाबींकरिता जलसाठा आरक्षित असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले असले तरी तळाला जात असलेल्या जलसाठ्यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना सतर्क राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. याचा विचार नागरिकांनीच करण्याची वेळ आली आहे.(प्रतिनिधी)छोट्या प्रकल्पांत २३.४३ टक्के जलसाठाजिल्ह्यात एकूण २० लघुप्रकल्प आहेत. यातील पाणी यंदाच्या वर्षात मार्च महिन्याच्या प्रारंभीच खाली आल्याचे दिसून येत आहे. या २० प्रकल्पांत सरासरी २३.४३ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. यातील काही प्रकल्प तळाशी जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.