शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

चौकांच्या निर्मितीत रचनेचा विसर

By admin | Updated: July 19, 2015 02:06 IST

शहरातील शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक (पूर्वीचा आरती चौक) व शास्त्री चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगलेच दिव्य करावे लागते.

शिवाजी चौकातून वळणाऱ्या वाहनांची गोचींशास्त्री व आरती चौकात नियम पाळणे कठीणलोकमत संडे स्पेशलवर्धा : शहरातील शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक (पूर्वीचा आरती चौक) व शास्त्री चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगलेच दिव्य करावे लागते. या चौकातून जात असलेल्या वळण रस्त्यांना कुठलीही आडकाठी नसल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मुख्य मार्ग दोन मार्गात रूपांतर करीत करणारा चौक म्हणून शिवाजी चौकाची ओळख निर्माण झाली आहे. या चौकातून एक मार्ग आर्वीकडे जातो दुसरा मार्ग नागपूर जिल्ह्याकडे जात आहे. दोन्ही मार्गाने जाताना कुठलीही अडचण होत नाही तर नागपूरकडून येणाऱ्या मार्गावरून आर्वी मार्गावर वळताना व आर्वी मार्गावरून नागपूर मार्गाकडे वळताना वाहन चालकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. यावर मार्ग म्हणून पुतळ्याच्या मागच्या बाजूने एक रस्ता तयार करण्यात आला आहे; मात्र या रस्त्यालगत असलेल्या घरामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच अवस्था शास्त्री चौक परिसरात आहे. या चौकातून रेल्वे स्थानक, बस स्थानक व आर्वी नाक्याकडे जाणारा मार्ग असल्याने वर्दळ असते. या चौकात वाहतुकीला नियंत्रित करण्याकरिता व नियम दर्शविण्याकरिता कुठलीही सोय नसल्याने छोटे-मोठे अपघात झाले आहेत. इंदिरा गांधी चौकाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पुतळा लावून आज २० वर्षांचा कालावधी झाला तरी हा चौक आपले नाव निर्माण करण्यास असर्थ ठरत आहे. हा चौक सध्या मोठ्या वाहनांकरिता ‘पार्किग झोन’ झाला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देत पालिका प्रशासनाने उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.