शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

खादीची गुणवत्ता अधिक वाढविण्यावर भर देणार

By admin | Updated: May 3, 2015 01:49 IST

खादीच्या गुणवत्तेत अधिकाधिक वाढ करून ग्रामीण रोजगार वाढीवर अधिकाधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले.

वर्धा : खादीच्या गुणवत्तेत अधिकाधिक वाढ करून ग्रामीण रोजगार वाढीवर अधिकाधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले.महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेला (एमगिरी) शनिवारी सकाळी त्यांनी भेट दिली. संपूर्ण संस्थेच्या कार्याबाबत माहिती जाणून घेतली. ग्रामीण उद्योगावर भर देऊन ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर द्या, अशा सूचना केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या़ संस्थेतील कॅड-कॅम प्रयोगशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़यावेळी खासदार रामदास तडस, खादी आणि ग्रोमोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार झा, एमगिरीचे संचालक डॉ. पी.बी. काळे, ग्रामीण शिल्प आणि अभियांत्रिकी विभागाचे उपसंचालक के.बी. राव, के. रवी कुमार यांची उपस्थिती होती. एमगिरी येथील सौरउर्जेवरील चरखा, शिलाई मशीन, खादी आणि टेक्सटाईल निर्मिती आदींची त्यांनी पाहणी केली. संस्थेच्या कार्य, उपक्रमांची माहिती जाणून घेतली. त्यांना संस्थेबाबत संपूर्ण माहिती केंद्राचे संचालक पी.बी. काळे यांनी दिली. याप्रसंगी एमगिरी येथील वैज्ञानिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ प्रारंभी मान्यवरांनी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधीजींच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करून अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)