शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

उद्योजकांना सुविधा देण्यावर भर द्या

By admin | Updated: September 30, 2015 05:48 IST

देवळीच्या औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरिता एमआयडीसीने पुढाकार घेऊन

वर्धा : देवळीच्या औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरिता एमआयडीसीने पुढाकार घेऊन याबाबत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील उद्योजकांना आवश्यक असलेल्या मुलभूत विकासाच्या सोयी-सुविधांवर अधिक भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, लघु उद्योग भारतीचे भूषण वैद्य, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. बी. संगीतराव, आर. ई. खोब्रागडे, उपअभियंता एन.एस. निखारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता एन. जी. वैरागडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी व्ही. एस. लामटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सुरेश गणराज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डॉ. एम. एम. पट्टेबहादूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी विवे तोंडरे, उद्योजक रवी गुप्ता, हरिष हांडे, संजय जाधव आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या दृष्टीने नियमानुसार ज्यांनी उद्योग उभारणे आवश्यक असतानाही अद्याप उद्योग उभारलेला नाही, तसेच अनधिकृत भागीदारीतून संपूर्णपणे बाहेर पडलेले आहेत, अशा भूखंडावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या देवळीतील सामाजिक सुविधा केंद्राची निर्मिती करण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी योग्य तो पाठपुरावा करावा, ट्रक उभे करण्यास आवश्यक असलेल्या या भागातील ट्रक टर्मिनलसाठी औद्योगिक संघटनेने प्रस्ताव द्यावा, देवळी औद्योगिक परिसरातील उद्योग घटकांना कमी प्रमाणातील पाणीपुरवठ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याबाबत देवळीच्या महालक्ष्मी टीएमटीतर्फे निवेदन दिलेले आहे. यावर महामंडळाच्या उपअभियंत्यांनी केलेल्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करून पाठपुरावा करण्याच्या सलिल यांनी यावेळी दिल्या.(शहर प्रतिनिधी)४जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या दृष्टीने नियमानुसार ज्यांनी उद्योग उभारणे आवश्यक असतानाही अद्याप उद्योग उभारलेला नाही, तसेच अनधिकृत भागीदारीतून संपूर्णपणे बाहेर पडलेले आहेत अशा भूखंडावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यानी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या. तसेच कार्यवाहीचा अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करण्याच्या सूचना केल्या.