शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जिल्ह्यात प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन

By admin | Updated: March 14, 2015 02:03 IST

स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या ...

हिंगणघाट : स्पर्धा परीक्षेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विवेकानंद अभ्यासिका विद्यार्थी परिवारातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षा संमेलन घेण्यात आली़ गुरूवारी पार पडलेल्या या अभिनव संमेलनाला जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली़पहिल्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आली. नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले़ शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांच्या हस्ते प्रा. सुरेखा देशमुख यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले़ संमेलनात उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना यशाचे तीन मंत्र सांगितले. लेखाधिकारी काळे यांनी अभ्यास कसा कवाला, याबद्दल मार्गदर्शन केले. मिरज मनपाचे उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी सर्जनशील प्रशासक कसा असावा, स्पर्धा परीक्षेतील सोपा व कठीण भाग सोप्या भाषेत सांगितला़ विस्तार अधिकारी अमोल चिरूटकर यांनी स्पर्धा परीक्षा क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले़ युवकांना प्रेरणा देण्यासाठी युवा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी सळसळत्या रक्ताचा वापर जीवन घडविण्यासाठी करावे, असे सांगितले. परिविक्षाधीन अधिकारी अविनाश विरूळकर यवतमाळ यांनी कुठेही न भटकता केंद्रीत राहूना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, असा कानमंत्र दिला. किरण वैद्य, प्रा. विजय गाडगे यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात योगेश वानखेडे यांनी ठराव मांडले. आढावा अनिल मानकर यांनी घेतला. समारोपीय भाषण प्रा. सुरेखा देशमुख यांनी केले. संमेलनाचे संचालन अरुण घोटेकार व निलेश बिडकर यांनी केले तर आभार आशिष खुनकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)