शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:19 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांनी आयटकच्या नेतृत्त्वात आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. सदर आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देआश्वासनाअंती आंदोलन मागे : कुटुंबीयांसह मैदानात उतरल्यावर घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांनी आयटकच्या नेतृत्त्वात आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. सदर आंदोलनादरम्यान सहाय्यक कामगार आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही आपले आंदोलन मागे घेतले.शासकीय रुग्णालयात २४ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केल्या जात असल्याने २२ एप्रिलपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात आयटकचे दिलीप उटाणे, सुरेश गोसावी यांच्या नेतृत्त्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांवर सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेअंती ठोस आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. या आश्वासनाची पूर्तता केव्हा होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.४८ सुरक्षा रक्षकांची होणार नेमणूकजिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे १२, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे प्रत्येकी सहा तसेच ग्रामीण रुग्णालय पुलगाव, सेलू, वडनेर समुद्रपूर, भिडी, कारंजा, आष्टी, देवळी प्रत्येकी ३ असे एकूण ४८ सुरक्षा रक्षकांची शासन निर्णया नुसार नेमणुक होणार आहे. सध्या वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात केवळ २८ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.