शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

भारनियमनामुळे शेतकरी वैतागले

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा

ग्रामसभेत ठराव : वीज वितरणवर हल्लाबोल पवनार : पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैतागलेल्या गावाकऱ्यांनी मंगळवारी येथील वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा ठराव स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेतला. वरूणराजाची अवकृपा झाल्यामुळे पीक वाचविण्यासाठी ज्यांच्याकडे पाणी देण्याचे स्त्रोत आहेत त्यांची धडपड सुरू आहे; परंतु भारनियमनामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात आहे. पवनार भागात फक्त आठ तास शेतीला वीज दिल्या जाते. यात तीन दिवस सकाळी १० ते ६ व चार दिवस रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत भारनियमन होते. त्यातही अनियमितता आहेच. यातही इमरजन्सी भरनियमन असा शब्दप्रयोग वापरला जातो. शेतीशास्त्रानुसार शेतीची कामे ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केली जातात; परंतु रात्री १२ वाजता जर कृषिपंपाना वीज पुरवठा केला जात असेल तर शेतकऱ्याने काय शेतातच वीजेची प्रतीक्षा करीत बसावे काय असा सवाल करण्यात आला आहे. थोडा पाऊस झाल्यामुळे बंधाऱ्यावर गवत वाढले आहे. त्यातून शेतकऱ्याला वाट काढीत शेतात जाऊन पाणी द्याव लागत आहे. शिवाय रानडुक्कर, रोही यासह सरपटणाऱ्या वन्यप्राण्यांची सुद्धा भीती आहे. यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कंपनीच्या स्थानिक कार्यालयात निवेदने देऊनही त्याचा उपयोग झाला नाही. यामुळे गावातील कृषी पंप धारकांनी १५ आॅगस्टला झालेल्या आमसभेत ठराव घेवून १९ आॅगस्ट मंगळवारला वीज वितरण कार्यालय पवनार येथे धरणे देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत १२ तास वीज देण्याची मागणी करण्यात येणार आहे.(वार्ताहर)