शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देगत वर्षी दिली होती केवळ २८.३८ टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पीक विमा एच्छिक असला तरी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. खरीप हंगाम सुरू झाल्यावर सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत लेखी तक्रार विमा कंपनी व कृषी विभागाला केली. सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षी ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ २८.३८ टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे विमा कंपनी मनमना करीत असल्याचे दिसते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारीयंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीकविमा काढणाऱ्यांपैकी तब्बल ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाला तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी सादर करून किमान अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी एकाही शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.मागील वर्षी दिली ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना भरपाईमागील वर्षी तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. पण विमा कंपनीने ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. विमा काढणाऱ्यांच्या तुलनेत हा टक्का २८.३८ होता.

टॅग्स :agricultureशेती