शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कृषी पंप वीजजोडणीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST

नांदपूर विभागातील काही शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जोडणीकरिता अनामत रक्कम भरली; पण वीज कंपनीच्या वेळकाढू

टाकरखेड : नांदपूर विभागातील काही शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जोडणीकरिता अनामत रक्कम भरली; पण वीज कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. यामुळे विहिरीला पाणी असतानाही सिंचन करणे शक्य होत नाही.शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी तत्कालीन शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहीर योजना अंमलात आणली होती. या योजनेंतर्गत नांदपूर परिसरातील टाकरखेड, शिरपूर, लाडेगाव, परतोडा येथेल शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहे. यानंतर वीज जोडणीकरिता अर्ज दिले. वीज वितरण कंपनीने अर्ज स्वीकारले मात्र पुढील कार्यवाही केली नाही. शेतकऱ्यांनी वीज जोडणीकरिता लागणारी डिमांड रक्कम भरली. यानंतर त्यांना दोन वर्षांपासऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषि संजीवनी या योजनेतून मान्य झालेल्या या विहिरी केवळ शेताची शोभा वाढवीत असल्याचे दिसत आहे. सिंचन करण्यासाठी वीज जोडणीची गरज आहे. याकरिता विहिरी खोदल्यानंतर शेतकऱ्यांनी २०१२ मध्ये डिमांड रक्कमेचा कंपनीकडे भरणा केला. पण विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता डिमांड भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठांनी लख्ष देत कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)