शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 27, 2016 00:50 IST

परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणीवर्धा : परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वनविभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू के आहे. परंतु हे कार्यालय नेहमी कुलूपबंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागते. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.कोसुर्ला, गाडेगाव, डौलापूर, पोटी, कापसी, अंतरगाव आदी गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. रोही, रानडुकर, वानर आदींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात रोह्यांचे २० ते २५ कळप असून एका कळपात ५० ते ६० रोही आहेत. रात्रीच्या सुमारास रोह्यांचा कळप शेतात शिरून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादित मालाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहे. चौफेर चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगावे की, मरावे असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वन विभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू केले, परंतु हे कार्यालय नेहमी कुलूप बंद असते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील सिरसगाव, आर्वी, काचनगाव, पवनी, निधा, टाकळी, मनसावळी, अलमडोह, सोनेगाव, चाणकी, गाडेगाव, कानगाव, कोसुर्ला, डौलापूर, कापसी, कान्होली, खानगाव, वरूड, मोझरी, भैयापूर येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)