शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 27, 2016 00:50 IST

परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणीवर्धा : परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राणी कळपाने येऊन शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वनविभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू के आहे. परंतु हे कार्यालय नेहमी कुलूपबंद असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागते. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.कोसुर्ला, गाडेगाव, डौलापूर, पोटी, कापसी, अंतरगाव आदी गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. रोही, रानडुकर, वानर आदींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात रोह्यांचे २० ते २५ कळप असून एका कळपात ५० ते ६० रोही आहेत. रात्रीच्या सुमारास रोह्यांचा कळप शेतात शिरून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादित मालाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहे. चौफेर चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगावे की, मरावे असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वन विभागाने वडनेर येथे विभागीय कार्यालय सुरू केले, परंतु हे कार्यालय नेहमी कुलूप बंद असते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील सिरसगाव, आर्वी, काचनगाव, पवनी, निधा, टाकळी, मनसावळी, अलमडोह, सोनेगाव, चाणकी, गाडेगाव, कानगाव, कोसुर्ला, डौलापूर, कापसी, कान्होली, खानगाव, वरूड, मोझरी, भैयापूर येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)