शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अवास्तव वीज बिलांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: March 25, 2015 02:00 IST

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ ..

सेलगाव (लवणे) : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ वापर कमी असताना अधिक बिल दिले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ परिसरातील शेतकऱ्यांना वीज कंपनीद्वारे कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली आहे़ यात काही शेतकरी ३ एचपीचे कृषी पंप तर काही ५ एचपीचे पंप वापरत आहेत़ तीन एचपीच्या पंपाकरिता कमी वीज लागत असताना अवास्तव बिले दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे़ ज्या शेतकऱ्यांनी ५ एचपीचे पंप संच बसविले, त्यांना अधिक बिल आल्यास वावगे वाटणार नाही; पण ३ एचपीचे संच वापणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपीच्या संचानुसार बिल दिले जात आहे़ तीन व पाच एचपीचे पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सारखीच बिले येत असल्याचेही दिसून येत आहे़शासनाने हिवाळी अधिवेशनात कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दिली; पण जानेवारी ते मार्च दरम्यान अधिक वापर दाखवून बिलांच्या रक्कमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे़ यामुळे वापर कमी आणि बिल अधिक, अशी स्थिती दिसते़ मागील वर्षी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात माफी देण्याचे धोरण शासनाने ठरविले असताना ते बिलही माफीत न दाखविता या बिलात समाविष्ट असल्याचे आहे़ ज्या दिवसांत शेतकरी विजेचा अत्यल्प वापर करतात त्या दिवसांची बिलात माफी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेतवर मीठ चोळल्याचेच दिसून येते़ वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्यावी आणि परिसरातील मोटर संचाची चौकशी करून वापराप्रमाणे बिल द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)