शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अवास्तव वीज बिलांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: March 25, 2015 02:00 IST

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ ..

सेलगाव (लवणे) : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा दिला़ यासाठी थ्री-फेसचा वीज पुरवठा दिला जातो़ यातील बिलामध्ये मोठा घोळ दिसून येतो़ वापर कमी असताना अधिक बिल दिले जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ परिसरातील शेतकऱ्यांना वीज कंपनीद्वारे कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्यात आली आहे़ यात काही शेतकरी ३ एचपीचे कृषी पंप तर काही ५ एचपीचे पंप वापरत आहेत़ तीन एचपीच्या पंपाकरिता कमी वीज लागत असताना अवास्तव बिले दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे़ ज्या शेतकऱ्यांनी ५ एचपीचे पंप संच बसविले, त्यांना अधिक बिल आल्यास वावगे वाटणार नाही; पण ३ एचपीचे संच वापणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपीच्या संचानुसार बिल दिले जात आहे़ तीन व पाच एचपीचे पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सारखीच बिले येत असल्याचेही दिसून येत आहे़शासनाने हिवाळी अधिवेशनात कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दिली; पण जानेवारी ते मार्च दरम्यान अधिक वापर दाखवून बिलांच्या रक्कमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे़ यामुळे वापर कमी आणि बिल अधिक, अशी स्थिती दिसते़ मागील वर्षी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात माफी देण्याचे धोरण शासनाने ठरविले असताना ते बिलही माफीत न दाखविता या बिलात समाविष्ट असल्याचे आहे़ ज्या दिवसांत शेतकरी विजेचा अत्यल्प वापर करतात त्या दिवसांची बिलात माफी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेतवर मीठ चोळल्याचेच दिसून येते़ वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ द्यावी आणि परिसरातील मोटर संचाची चौकशी करून वापराप्रमाणे बिल द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)