शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

शेतकरी धडकले कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:41 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला.

ठळक मुद्देवर्धेतही निदर्शने : मुंबईतील मोर्चाच्या समर्थनार्थ

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला. यात पदयात्रेत सहभागी शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून सोमवारी वर्धेत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांच्या मागण्या सादर केल्या.शेतकºयांकडून स्वामिनाथन कमिशन प्रमाणे हमी दर द्या, बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा, कसणाऱ्या शेकऱ्यांच्या नावे वनजमिनी करा, वीज बिले माफ करा, आदी मागण्यांना करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे गेलेल्या शेतकºयांच्या मार्चोत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ५० हजारावर शेतकरी सहभागी झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातून निवडक शंभरावर शेतकरी सहभागी आहेत.राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली नाहीच, शिवाय २०१७ मध्ये नाशिकमध्ये महामुक्काम शेतकरी आंदोलनाचे वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लिखित आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे नाईलाजाने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा शेतकरी ‘लाँग मार्च’ निघाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या मागण्यांचे निवेदनसर्व शेतमालाचे हमी दर स्वामीनाथन कमीशनप्रमाणे वाढवून द्या, ते दर बाजारपेठेत मिळतील अशी व्यवस्था करा. शेतमालाचा हमी दर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून निश्चित करा. सर्व शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा, लोडशेडींग बंद करा, शेतीला तेलंगणा व इतर राज्याप्रमाणे मोफत वीज पुरवठा करा. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ४० हजार रूपये नुकसा भरपाई द्या. अप्पर वर्धा-लोअर वर्धा या धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी पर्यायी जमिनीचे पैसे भरले. त्यांना पर्यायी जमीन द्या. त्यांना मिळणारा निर्वाह भत्ता वाढवून प्रती महा ४०० रूपयांऐवजी ३००० रुपये करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकारने उचलावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १० लाख रूपये द्या. दुधाचे हमी दर प्रती लिटर ५० रूपये करा. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत भाजी मंडीचे निर्माण करा.यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.