शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

अपेक्षित भावामुळे तीळ पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:19 IST

Wardha : तिळाचा काढणीचा हंगाम मे महिण्यात येत असतो. त्यानंतर खरीपाचे शेतकरी पीक घेतो.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेती परवडत नाही अशी सारखी ओरड आता सर्व स्तरांवर होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात तीळ पेरा नसल्या जमा होता. मात्र, आता काही शेतकरी उन्हाळी तिळाकडे वळल्याने आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दिसून येत आहे. रब्बीतच त्याची तयारी व नियोजनही करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तिळाची फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागते. यासाठी जमीन चांगली वखरून भुसभुशीत केल्यास पेरणी आणि उगवण क्षमता चांगली राहते. हेक्टरी चार किलो तीळ आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तिफण, सरते वा ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जाते. पण बरेचदा तीळ बारीक असल्याने तिफन वा सरत्यांनी पेरताना बारीक वाळू वा राख यांचा सुद्धा उपयोग करतात. खतांची मात्रा सुद्धा दिली जाते. काही शेतकरी शेणखताचा वापरही करतात. पेरणीपूर्वी नंतर बारा-पंधरा दिवसांनंतर पाणी देणे तसेच फुलांवर आल्यावर गरजेनुसार पाणी देणे वाढीसाठी आणि भरण्यासाठी पोषक ठरते. डवरणी निंदाई आंतरमशागत म्हणून केली जाते.

फवारणी केल्यास रोगांवर नियंत्रण मिळणे शक्यउन्हाळ्यात शेतकरी जास्त पीके घेत नसल्यामुळे तिळावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी आदी प्रकारचे रोग येत असतात. या रोगांचा परिणाम उत्पादनावर पडत असतो. मात्र, यावर वेळीच मार्गदर्शन घेऊन फवारणी केल्या रोगावर नियंत्रण मिळु शकते.

"मी तीन वर्षांपासून तीळ पीक घेत आहे. शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागच्या वेळी दोन एकरात सहा क्विंटल झाले भाव ११ हजार रुपये क्विंटल मिळाला. यावेळी सुद्धा तयारी सुरू आहे."- रामेश्वर अमनेरकर, हमदापूर

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा