शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:16 AM

मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकोळोणा मुख्य वितरिका : बैलबंडी शेतात नेणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : निम्न वर्धा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. परंतु आज कोळोणाच्या मुख्य वितरीकेचा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीव मुळीत घेऊन चालण्या इतका खराब झाला आहे. सदर निम्न प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.काही शेतजमीनीचे तुकडे पडले. त्यामुळे शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात जाणे कठीण झाले आहे. या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. निम्म वर्धा प्रकल्पामुळे या भागातील अनेक शेताचे तुकडे झाले आहेत. या भागात पावसामुळे चिखल निर्माण झाला असून या रस्त्यातून वाट काढणे शेतकºयांना कठीण जात आहे. पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्त्याची दुरस्ती करावी.पांदण रस्त्याचेही तेच हालपालकमंत्री पांदण रस्ते कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या काळात लोकवर्गणीतून पांदण रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात अनेक पांदन रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी नेणेही कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याचे खडीकरण करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा