शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:17 IST

मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकोळोणा मुख्य वितरिका : बैलबंडी शेतात नेणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : निम्न वर्धा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. परंतु आज कोळोणाच्या मुख्य वितरीकेचा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीव मुळीत घेऊन चालण्या इतका खराब झाला आहे. सदर निम्न प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.काही शेतजमीनीचे तुकडे पडले. त्यामुळे शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात जाणे कठीण झाले आहे. या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. निम्म वर्धा प्रकल्पामुळे या भागातील अनेक शेताचे तुकडे झाले आहेत. या भागात पावसामुळे चिखल निर्माण झाला असून या रस्त्यातून वाट काढणे शेतकºयांना कठीण जात आहे. पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्त्याची दुरस्ती करावी.पांदण रस्त्याचेही तेच हालपालकमंत्री पांदण रस्ते कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या काळात लोकवर्गणीतून पांदण रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात अनेक पांदन रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी नेणेही कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याचे खडीकरण करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा