शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:17 IST

मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकोळोणा मुख्य वितरिका : बैलबंडी शेतात नेणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : निम्न वर्धा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. परंतु आज कोळोणाच्या मुख्य वितरीकेचा रस्ता शेतकऱ्यांसाठी जीव मुळीत घेऊन चालण्या इतका खराब झाला आहे. सदर निम्न प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.काही शेतजमीनीचे तुकडे पडले. त्यामुळे शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस्त्याने संबंधित विभागाचे अधिकारी ये-जा करतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. संततधार पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात जाणे कठीण झाले आहे. या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. निम्म वर्धा प्रकल्पामुळे या भागातील अनेक शेताचे तुकडे झाले आहेत. या भागात पावसामुळे चिखल निर्माण झाला असून या रस्त्यातून वाट काढणे शेतकºयांना कठीण जात आहे. पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्त्याची दुरस्ती करावी.पांदण रस्त्याचेही तेच हालपालकमंत्री पांदण रस्ते कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या काळात लोकवर्गणीतून पांदण रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र, पावसाळ्यात अनेक पांदन रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी नेणेही कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याचे खडीकरण करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा