शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: July 18, 2016 00:39 IST

आर्वी कृषी विभागांतर्गत गावोगावी असलेले कृषी सहायक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांची मुख्यालयी दांडी विरूळ (आकाजी) : आर्वी कृषी विभागांतर्गत गावोगावी असलेले कृषी सहायक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. अनेक कृषी सहायक आर्वी, वर्धा येथून मुख्यालयी ये-जा करतात. यामुळे ते गावात कधी येतात व कधी जातात, हे शेतकऱ्यांना माहितीच होत नाही. त्यांचा नेमका दिवस कोणता, हे माहिती नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. कृषी सहायकांनी ठराविक दोन दिवस प्रत्येक गावी ग्रा.पं. मध्ये बसून शेतकऱ्यांची कामे करून योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परिसरातील काही कृषी सहायक विरूळच्या विकास फार्ममधून कारभार सांभाळतात. विकास फार्म गावापासून एक-दीड किमी अंतरावर असल्याने योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. रसुलाबादच्या कृषी सहायकाने १६० शेतकऱ्यांना सोयाबीन थैल्यांचे वाटप केले. यात शेतकऱ्यांकडून प्रती बॅग ९८० रुपये घेण्यात आले; पण काही दिवसांनी शेतकऱ्यांचे पैसे परत करून मोफत वाटप केले. याबाबत कृषी सहायक केंद्रे यांना विचारले असता शेतकऱ्यांकडून सोयाबीन थैल्यांचे पैसे घेण्यात आले; पण नंतर शासन परिपत्रक आल्याने मोफत वाटप करून पैसे परत केले. यातील नेमका गोंधळ काय, हे शेतकऱ्यांना कळले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)