शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतीच्या नियोजनाला शेतकरी कंपनीचा हातभार! संघटनात्मक बांधणीतून बियाणे खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:40 IST

व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.कृषोन्नती या कंपनीच्या संचालकांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता मागणीनुसार शेतीला पूरक वस्तू , साहित्य, अवजारे , सेंद्रिय खते, बियाणे, कामगंध सापळे, फवारणी यंत्र, ताडपत्री, आदी निविष्ठा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबली आहे. सध्या न नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना विविध निविष्ठा पुरविला जात आहे. वायगाव (हळद्या) या गावातच कंपनीचे कृषि सेवा केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा बाजार भावापेक्षा कमी भावात मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतक?्यांऱ्यांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती गावातच उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे.

टॅग्स :agricultureशेती