शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बसपाला मताधिक्य टिकविण्यात अपयश

By admin | Updated: May 17, 2014 00:24 IST

कॅडर पक्ष म्हणून ओळख असलेल्या बसपच्या उमेदवाराला गत लोकसभेत मिळालेली मते टिकविण्यातही अपयश आले आहे. जिल्ह्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही बसपचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिला.

वर्धा : कॅडर पक्ष म्हणून ओळख असलेल्या बसपच्या उमेदवाराला गत लोकसभेत मिळालेली मते टिकविण्यातही अपयश आले आहे. जिल्ह्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही बसपचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिला. बसपच्या उमेदवाराला मिळणारी मते जिल्ह्यात नेहमी निर्णायक ठरतात; मात्र यंदाच्या निवडणुकीत वर्धेत बसपच्या उमेदवाराने घेतलेली मते कोणत्याही उमेदवारावर कुठलाही परिणाम टाकू शकली नाहीत. उलट त्यांची जमानतही जप्त झाली.

२00९ मध्ये झालेल्या जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत बसपचे उमेदवार विपीन कंगाले यांनी १ लाख ३१ हजार ५४२ मते घेतली होती. यंदा नवीन मतदारांची संख्या अडीच लाखांनी वाढली. यामुळे जुन्या मतांसह बसप या नव्या वाढीव मतांतील काही मते आपल्या खात्यात टाकेल व जिल्ह्यात बसपची मतदार संख्या वाएवेल असे भाकीत करण्यात आले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचे उलटेच झाले. उभे असलेले बसपचे उमेदवार चेतन पेंदाम यांना मतांचा आकडा वाढविणे सोडा बसपच्या नावावर २00९ मध्ये असलेला आकडा कायम ठेवणेही शक्य झाले नाही. चेतन पेंदाम हे या निवडणुकीत पक्षाची तिसर्‍या क्रमांकाची जागा राखू श कले मात्र त्यांना ९0 हजार ८६६ मतांवर समाधान मानावे लागले. पक्षाच्या पक्क्या मतदारांनीही उमेदवाराला नाकरल्याचे यावरून समोर येत आहे.

एक मोठा व नियमाने चालणारा पक्ष म्हणून राज्यात ओळख असलेल्या या पक्षाच्या उमेदवाराला निवडूण येण्याचा योग जिल्ह्यात अद्याप आला नाही. मात्र या पक्षाची एक ओळख कायम ठेवणेही या निवडणुकीत शक्य झाले नाही. बहुजन समाज पक्षाचा उमेदवार जेवढी जास्त मते घेईल त्याचा लाभ काँग्रसला होईल असे आतापर्यंतचे गणित होते. यंदाच्या निवडणुकीत हे गणित पुरते गडबडले आहे. बसपच्या उमेदवाराला लाखापर्यंतही पोहोचणे शक्य झाले नाही. बसपा उमेदवाराला मिळालेली अत्यल्प मते व काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतात झालेली घट भाजपच्या पथ्यावर पडली.(प्रतिनिधी)