शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

सामाजिक न्याय विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 17, 2016 02:05 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यांची प्रभावीपणे माध्यमांनी प्रसिद्धी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत ...

आशुतोष सलील : सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा वर्धा : सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यांची प्रभावीपणे माध्यमांनी प्रसिद्धी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एक दिवसीय पत्रकारांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कर्यक्रमात ते बोलत होते. कार्यशाळेला आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक भाऊ लोखंडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, माजी प्राचार्य सुभाष खंडारे, मानसोपचार तज्ज्ञ प्रा. राजा आकाश, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, मिलींद फुलझेले, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, विशेष समाज कल्याण अधिकारी दीपा हेरोळे, बार्टीच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदान अमुल्य असल्याचे सांगितले. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लोखंडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्य विचारामुळे गरीब व श्रीमंतीतील दरी कमी होऊन एका समानतेवर राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही वर्गातील लोकांना समान न्याय दिला. माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांच्या कार्यशाळा पार पडत असल्याचे सांगितले. डॉ. सुभाष खंडारे यांनी जेम्स आॅगस्ट हिकीपासून ते पत्रकार डॉ. आंबेडकरांपर्यंतचा इतिहास सविस्तर उलगडविला. वंचित, दुर्बल, मागास समाजाच्या उद्धारासाठी जाणत्या माध्यमांनी पुढाकार घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची आवश्यकजा विषद केली. यावेळी प्रा. राजा आकाश, फुलझेले, भारती यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले तर आभार देशमुख यांनी मानले.(प्रतिनिधी)