शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

पाणी बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: November 11, 2014 22:45 IST

जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.

वर्धा : जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन विकास भवन येथे करण्याम आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, वरिष्ठ भू-वैज्ञानिक अधिकारी नितीन महाजन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, भूयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एल. बोरकर, उपविभागीय अभियंता अजय बेले आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना चौधरी म्हणाले की, प्रायोगिक तत्वावर १०० गावांची निवड अभ्यासपूर्णरीत्या करण्यात आलेली आहे़ उपस्थित सर्व गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी पाण्याची समस्या उद्धवणार नाही, यासाठी या कार्यशाळेचा सर्वांना उपयोग होणार आहे. सकारात्मक दृष्टीने सर्वांनीच यासाठी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी सुनियोजनबद्धपणे गावातील प्रत्येक नागरिकाला याबाबत अवगत करून साक्षर करा, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी बेले, महाजन, बोरकर आणि पवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंचांनी उमरी (मेघे) येथे प्रत्यक्ष जाऊन योजनेची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन संपदा अर्धापूरकर यांनी केले तर आभार वहाने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)