शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ९८३ मृत्यूंची नोंद : मे २०१८ मधील मृत्यूचा विक्रम कायम

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वत:ला कसे सुरक्षीत ठेवता येईल याचा विचार करीत त्यावर  प्रत्यक्ष कृती करीत असल्याने जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा ब्लास्ट झालेला नाही. इतकेच नव्हे तर २०२० या वर्षात प्रत्येक महिन्याला सरासरी ५० व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या वर्धा नगरपालिकेच्या आणि जिल्हा रुग्णालयातील जन्म व मृत्यू विभागाने घेतली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या काळात या दोन्ही कार्यालयांनी शहरात ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे मे २०१८ मध्ये तब्बल ११७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद घेण्यात आली होती. परिणामी, कोरोना संकटाच्या काळातही शहरात मृत्यू संख्या नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट मोठे आणि जीवघेणे असल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक मृत्यूसंख्या सप्टेंबरमध्येसन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात तब्बल ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

वेळीच मिळताेय उपचारजिल्ह्यात दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ते विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. कोविड संकटाच्या काळात तेथे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. त्यामुळे मृत्यूदर नियंत्रणात आहे.- प्रवीण बोरकर, आराेग्य विभाग प्रमुख, न. प. वर्धा.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या