शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शीतदही होऊनही सोयाबीनचा पत्ता नाही

By admin | Updated: October 13, 2014 23:26 IST

यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन

वायगाव (नि.) : यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन एक महिना पुढे गेले. शीतदही आटोपून आता कापूस वेचायला सुरुवातही झाली आहे. पण अद्याप सोयाबीन हाते न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यंदा पावसाने चांगलाच दगा दिल्याने खरीप हंगाम हिरावला गेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तर तोडचे पाणीच पळाले आहे. पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची स्थितीही तितकीशी चांगली नाही. कारण सततच्या भारनियमनाने व्यवस्थित ओलितही त्यांना करता आलेले नाही. दरवर्षी दिवाळी आधी सोयाबीन चे उत्पन्न हाती येते. ते विकून शेतकऱ्यांना कशीबशी दिवाळी साजरी करता येत होती. कुठेकुठे शीतदही होऊन कापूस वेचण्याची तयारीही सुरू झाली आहे. पण सोयाबीनची सवंगणी मात्र सुरू झाली नसल्याने दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने पऱ्हाटीही करपत चालली आहे. सोयाबीन ला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या आहे. तसेच पिकावर रोगाने मारा केला आहे. दुबार-तिबार पेरणी नंतरही पीक हाती येणार की नाही या विवंचनेत आहे. खरीप हंगामाकरिता बळीराजाने केलेल्या उसनवारीचा व कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे. सोयाबीनचे दाण्याचा आकार ज्वारीच्या दाण्याएवढा आहे. त्यामुळे उत्पादन झाले तरी ते किती होणार याचाही विचार शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कापसाने तरी साथ देण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)